No posts to display
ठळक बातम्या
आखाती देशांतील तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार सज्ज; अडकलेल्या नागरिकांसाठी विशेष मदत...
आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य तणावामुळे तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. केंद्र सरकार, दूतावास आणि स्थानिक संस्थांच्या समन्वयातून मदतकार्य राबवले जात असून दुबईहून विशेष WhatsApp हेल्पलाइनही सुरू करण्यात आली आहे.
आणखी वाचा
गोव्यात कोरोनाच्या ‘के.पी.’ प्रकाराचे रुग्ण आढळले; मात्र चिंता करण्याची आवश्यकता नाही
पणजी – आझिलो रुग्णालयात कोरोनाबाधित ३० रुग्णांची चाचणी करण्यात आली असता त्यातील एक ‘के.पी.१’चा (ओमीक्रोनचा एक प्रकार) एक रुग्ण, तर ‘के.पी.२’चे ११ रुग्ण आढळले आहेत....









