No posts to display

ठळक बातम्या

News Update thalaknews.com

आखाती देशांतील तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार सज्ज; अडकलेल्या नागरिकांसाठी विशेष मदत...

आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य तणावामुळे तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. केंद्र सरकार, दूतावास आणि स्थानिक संस्थांच्या समन्वयातून मदतकार्य राबवले जात असून दुबईहून विशेष WhatsApp हेल्पलाइनही सुरू करण्यात आली आहे.