ठळक बातम्या

News Update thalaknews.com

आखाती देशांतील तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार सज्ज; अडकलेल्या नागरिकांसाठी विशेष मदत...

आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य तणावामुळे तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. केंद्र सरकार, दूतावास आणि स्थानिक संस्थांच्या समन्वयातून मदतकार्य राबवले जात असून दुबईहून विशेष WhatsApp हेल्पलाइनही सुरू करण्यात आली आहे.

आणखी वाचा

News Update thalaknews.com

H3N2 बाबत आढावा बैठक, मुख्यमंत्र्यांच्या सूचना…

इन्फल्युएंझा आजारावर तातडीने उपचार सुरु केल्यास आजार लवकर बरा होण्यास मदत होते. लक्षणे आढळल्यास वेळीच उपचार सुरु करावेत. याबाबत अधिक माहिती लोकांपर्यंत पोहचावी यासाठी...